किती पैसा कमावला म्हणजे माणूस श्रीमंत समजावा? याचे फार छान उत्तर संत तुकाराम महाराजानी दिले आहे, नीतिधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आईवडिलांची काळजी घेता यावी.

अब्रूने जगता यावे, आवडत्या व्यक्तीला वेळ देता यावा, मन मोकळ्या गप्पा मारता याव्या, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा.


Comments

Popular posts from this blog

ब्रॅण्डिंग Branding म्हणजे नेमकं काय? | Life Happy IT Solution

Time Management - PART 1

Personal Value and Ethics